आर्थिक घडामोडी
अंबरनाथ उड्डाण पुलावर भीषण अपघात
अंबरनाथ: अंबरनाथ पूर्व पश्चिम विभागाला जोडणाऱ्या पुलावर भीषण अपघात गाडी चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली. सहा ते सात दुचाकींना धडक देत, तीन जण मृत्यू झाल्याचे समोर आले आहे व पाच जण गंभीर जखमीं, पुढील तपास पोलिस प्रशासन करत आहे.
