महाराष्ट्र ग्रामीण

आम्ही हरलो नाही तर आम्ही जिंकलो

निकालानंतरच्या तुमच्या भेटी हाच आमचा विजय

अंबरनाथ : ७ नंबर विभागातून सुनीता राम म्हसकर या पराभूत झाल्या असल्या जरी, समाजसेवा हाच उद्देश राहील असे वक्तव्य श्री. राम म्हसकर व सुनीता म्हसकर यांच्या तोंडून निघत होते आम्ही पराभूत झालो नसून आम्ही विजयी झालो आहे. परिसरातील आपुलकीने जोडलेली माणसे, हेच आमच्या विजयाचे प्रतीक आहेत. राम म्हसकर व सुनीता म्हसकर यांच्या राहत्या घरी निकालानंतरही विभागामधून जवळीक झालेली जिवाभावाची नागरिकांची वर्दळ पहावयास मिळत होती.

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button